TGS wealth Management

TGS  wealth Management

Share

•We are focused on Comprehensive financial planning services and we look for seriousness in this respect. Indian’s are making a lot of money these days but

We are in the practice of helping our clients (individuals) to meet their financial goals. We offer financial planning, goal based planning and wealth management services to our clients. We provide Complimentary Financial Health Check up & Report. We give them enhanced personnel attention with continuous assurance, by monitoring the portfolio, helping in tax planning. We help to manage Clients own

31/03/2022

Systematic Investment Plan:

Treat your new SIP as your child....

0-3 Years: SIP will have to be supported as like a baby it will be unstable, initially. You may see its value lower than the invested amount but keep supporting it by simply keeping it active...

3-10 Years: Just like a child, it will be more stable and you will see a rise in your investment. SIP would have accumulated some decent amount.

10-20 years: At this stage the child has developed a character, so has your SIP. Just as your child has developed physical features, your SIP has developed a corpus. Now its value is much higher than your investments and the amount is significant....

20 years plus: The child has grown up and is independent now. He has started earning or will soon start to earn and support the family....SIP at this stage has also accumulated a huge amount and is ready to support the family....one can depend upon the SIP corpus to have another source of income via SWP.

*Treat a SIP as your child, raise it with love and care and it will support you through out your life as an earning member.....
*
For more details contact,

TGS WEALTH TEAM

Photos from TGS  wealth Management's post 06/02/2022
05/11/2019



*" ग्राहक खरेदी का टाळतो - भाग 1 "*
# # # # # # # #

कधी तुमच्या सोबत हे घडलय का ? कि , सगळं बोलणं झालंय आणि ग्राहक म्हणतो कि , मी विचार करून सांगतो अथवा " मी पुन्हा येईन खरेदीला " ! पण तो काही येत नाही आणि आपली सर्व मेहनत पाण्यात !

या पाठीमागे खूप काही कारणं असू शकतात , पण आपल्याकडून काही गोष्टी होतात आणि अगदी शेवटच्या टप्प्यात ग्राहकाचा मूड बदलतो .

या भागात आपण याची काही कारणे पाहूयात , कुठे होतेय गडबड ???

*(1) अतिउत्साह कमी करा*:
हे खूपदा घडतं , समजा आपली बिझनेस मिंटीग आहे अथवा कोणासमोर प्रेझेंटेशन ला जायचंय तेंव्हा कुठेतरी ऐकलेलं असतंय कि , फुल्ल कॉन्फीडन्स ने जा !
चेहरा हसरा ठेवा !
एनर्जीटीक रहा !
वगैरे वगैरे ..... ब्ला ब्ला ब्ला .
मग गडी , ग्राहकासमोर जातो , जणू काही याला ग्राहकाला पाहून अत्यानंद झालाय !
आपल्या उत्साहाशी ग्राहकाला काही देणे घेणे नाही , त्यांना लाळघोटेपणा केलेला आवडत नाही , ज्यास्तच काळजी दाखवलेली आवडत नाही , कारण साहजिक आहे , हे नाटकी वाटतं !
इथे खरेपणा जाणवत नाही .
ग्राहकाला जर आपण लबाड वाटलो तर संपलंच !
म्हणुन असला नकली गोडवा दाखवू नका , ग्राहक लगेच पकडेल आणि आपल्याकडून खरेदी करणार नाही ,
त्यामुळे सावध रहा ! खरे रहा !

*(2) पिचिंग लांबवू नका*:

खूपदा असं होतं कि ग्राहकाला खूप गोष्टी समजावून सांगाव्या लागतात , आणि सेल्समन लोकांची धारणा बनून जाते कि , खूप जास्त समजावून सांगितलं कि विक्री होईल , तसा सुरू होतो हा सेल्सड्रामा .
मशीनगन चालू व्हावी तसे सेल्समन सुरू होतात ... दणादण .
अरे समोरच्या चा मूड आहे का ? इंटरेस्ट आहे का ? त्याला तेवढा वेळ आहे का ? गरज आहे का ? काही बघत नाहीत . सुरू झाले कि , पाठ केलेलं संपत नाही तोपर्यंत थांबत काही नाही गडी .
सो इंरेटेटींग .
संभाषणाचा साधा सरळ नियम आहे कि , ते टू वे असलं पाहिजे नाहीतर ते निष्प्रभ ठरतं .
वन वे संभाषण : सेल्समन >>> ग्राहक असं असतं , आणि टू वे संभाषण हे एक्सपर्ट >>>> ग्राहक असं असतं
तुम्हाला कोणाकडून खरेदी करायला आवडेल? एक्सपर्ट कडून? का सेल्समन कडून ?

साधं गणित आहे .

समोरच्या ने कंटाळून आपण आता थांबू या म्हणण्याअगोदर आपणच थांबा नं !

जास्त फडफड करून मिठ्ठू मियाँ बनन्यापेक्षा कमी पंख हलवता गरुड बना .

सहज विक्री करता येईल , उंची गाठता येईल .

*(3)PRESSURE ? No-No*:
पिचिंग करून देखील ग्राहक खरेदी करत नसेल तर सेल्स मधील लोकं ग्राहकाला प्रेशर करायला चालू करतात .
घ्या ना सर ,, मस्त आहे , तुमच्या फायद्यांच आहे , पुन्हा स्कीम नाही , आत्ताच घ्या आणि पैशे मला दया .

भौतीक शास्त्राचा नियम सांगतो , एखादया स्प्रिंगला जेवढे दाबाल , तेवढी ती उसळी घेईल .

Psycology मध्ये याला Reactant force म्हणतात , त्यामुळे ग्राहकावर दबाव बनवू नका , विनाकारण चा दबाव निगेटिव परिणाम करील , ग्राहक लगेच No म्हणूण टाकील !
तेल ही गेलं आणि तूप ही गेलं !
बसा मग रिकामे .
त्यापेक्षा , प्रोफेशनली बोला , कामापुरतं बोला आणि ग्राहकाला तुमच्या बाबतीत पॉजीटीव ठेवा , किमान न्यूट्रल तरी . म्हणजे आत्ता नाही पण नंतर तरी तो आपल्याकडून खरेदी करील !

*(4)WIIFM पॉलीसीवर काम करा*
(whats in it for me )

बघा ,, " मी " पेक्षा "आम्ही" जास्त बलवान आहे , आणि "आम्ही" पेक्षा "तुम्ही" जास्त श्रेष्ठ आहे .
मग कोणतंही क्षेत्र असो ,
मी फक्त माझाच स्वार्थ बघीतला तर माझ्यातला मी पणा मला संपवून टाकील.

म्हणून नेहमी , ग्राहकाचं हीत बघा .

वैयक्तीक पणे मी एक व्यापारी आहे , रोज ग्राहकांशी बोलावं लागतं , त्यात कधीही ग्राहकास असं ... विचारत नाही , कि ... "तुम्हाला काय पाहिजे "
तर ,
असं विचारतो कि , "आपल्याला काय पाहिजे ? " म्हणजे काय तर ... दोन बाजू न ठेवता मी पण त्यांच्याच बाजूचा होऊन जातो .
म्हणजे काय , तर त्यांच्या बाजूने जास्त विचार करतो .

कारण ग्राहकाच्या मनात एकच असतं कि , What's In It For Me ?
माझ्यासाठी यात नेमकं काय ?

याचं उत्तर आपण असं दयावं ?

म्हणजे ग्राहक नक्की खरेदी करील .
संग्रहित

16/10/2019

*शेतकर्यानो उद्योजक व्हा.....!*

*स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजक व्हा, जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारने केला मदतीचा हात पुढे ......!*

शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या अशा बातम्यांचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शेतीमालाची उत्पादकता आणि बाजारमूल्यांची सांगड घालून नफा कमावण्याचे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत, कारण शेतकरीच आता उद्योजक बनणार आहेत !

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने स्वत:च उद्योजक बनण्याचा मार्ग सापडलेला आहे, राज्यातील शेतकरी गटांचे रूपांतर कंपन्यांमध्ये करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करण्यात येत आहेत. येत्या मार्च २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या अर्थसहाय्यातून स्मार्ट (SMART) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र अॅ्ग्रोबिझनेस अॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) (SMART) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार आहे. २३०० कोटी रुपये खर्चाची ही योजना असेल, तिचा ७० टक्के आर्थिक भार जागतिक बँक तर ३० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.

* *काय आहे (स्मार्ट) (SMART) योजना?*

या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, प्राथमिक कृषी पतसंस्था, शासनाच्या व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आदींकडून स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेला कृषी माल बड्या कंपन्या खरेदी करणार आहेत. शेतमाल थेट गावातून विकला जावा, गावागावात शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, हा या योजनेमागचा उद्देश आहे.

या प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे गरजेचे आहे.

*• शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?*

शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप आहे आणि हि कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सदस्य असू शकतात आणि शेतकरी सदस्य स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये उत्पादक, खासकरून लहान आणि किरकोळ शेतक-यांचे संकलन समाविष्ट आहे जेणेकरुन शेतीतील अनेक आव्हाने एकत्रितपणे गुंतवून ठेवण्यासाठी एक प्रभावी गठबंधन तयार करणे, जसे की गुंतवणूक, तंत्रज्ञान, इनपुट आणि बाजारपेठेत सुधारित प्रवेश, शेती पिकांचे उत्पादन, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, पूलिंग, हाताळणी, विपणन, विक्री, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे यासाठी अस्तित्वात येते.

सामूहिकरीत्या शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, तसेच बाजार संपर्क व शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो.

शेतकरी कंपनीमार्फत कृषीआधारित विविध व्यवसाय सुरू करण्यात येतात़ यातून मिळणारा नफा व लाभांश शेतकरी सभासदांना विभागून मिळू शकतो.

*• अशी स्थापन करता येते शेतकरी उत्पादक कंपनी़:*

गावपातळीवरील १० शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी़ स्थापन करू शकतात तसेच एकापेक्षा जास्त गावे मिळून देखील शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली जाऊ शकते. या कंपन्यांची मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या डिपार्टमेंट कडे कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणी केली जाते.

*• शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे आणि योजना:*

• शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही

• सन २०१८-१९ च्या बजेट मध्ये सरकारने ऑपरेशन ग्रीनला मंजुरी दिलेली आहे.

• सन २०१८-१९ च्या बजेट मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ५०० कोटी रुपयांचीची तरतूद केलेली आहे.

• शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता मिळते.

• नाबार्ड कडून सवलतीच्या दारात कर्ज उपलब्ध होते तसेच विविध प्रकल्पांना अनुदान दिले जाते.

• नाबार्ड च्या प्रोड्युसर ऑर्गनायजेशन डेव्हलोपमेंट फंड (PODF) तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

• कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असतो.

• सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना आता शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा दिल्या जाणार आहेत.

• समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान सरकार अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

*• इक्विटी ग्रॅन्ट योजना: =* SAFC, Delhi या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना १५ लाख रुपये पर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते.

*• क्रेडिट ग्यारंटी फंड:* SAFC, Delhi या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५% किंवा जास्तीत जास्त १ करोड रुपयापर्यंत कमी व्याज दाराने कर्ज दिले जाते.

*• अवजारे बँका:* महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरु झालेल्या असून त्यामधून शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्र सामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिली जाणार आहेत.

*• स्मार्ट (SMART) प्रकल्प:* जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र अॅपग्रोबिझनेस अॅ ण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) (SMART) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार. २३०० कोटी रुपये खर्चाची ही योजना असेल, तिचा ७० टक्के आर्थिक भार जागतिक बँक तर ३० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, प्राथमिक कृषी पतसंस्था, शासनाच्या व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आदींकडून स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेला कृषी माल बड्या कंपन्या खरेदी करणार आहेत. विशेष म्हणजे त्यात अॅथमेझॉन, टाटा आदी कंपन्यांचा समावेश आहे.

*कॉर्पलीग इंडिया* ही २०१२ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून कंपनीचे पुणे येथे आधुनिक आणि सुव्यवस्थित कार्यालय आहे तसेच देशभरात विविध ठिकाणी शाखा आहेत.

*कॉर्पलीग इंडिया* शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी व इतर कायदेशीर बाबींचे व्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख सेवा प्रदान करते. कंपनीने आजपर्यंत संपूर्ण भारतामध्ये अनेक उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे तसेच त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना इक्विटी ग्रांट व इतर शासकीय अनुदान घेण्यास मदत करते.

*कॉर्पलीग इंडिया* शेतकर्यांना त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीची (एफपीसी) १० ते १५ दिवसांच्या आत अतिशय कमी खर्चासह नोंदणी करण्यास मदत करते आणि राज्य आणि केंद्र सरकार द्वारे देण्यात येणाया इक्विटी ग्रांट आणि विविध योजना व सबसिडीज मिळविण्यास मदत करते.

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यासाठी तसेच उपरोक्त योजनां, अनुदान आणि सबसिडीचा लाभ घेण्यासाठी कडे संपर्क करावा.

*धन्यवाद,*

16/09/2019

# निर्मला सीतारमण द्वारा ओला और उबर कंपनियों पर की गई टिप्पणी वास्तविकता के करीब ही है दिल्ली मुंबई जैसे शहरों में दो और तीन कारें रखने वाले घरों में धीरे धीरे कारें कम होती जा रही है.....

Tony Seba, Stanford यूनिवर्सिटी में व्याख्याता हैं। दुनिया भर में व्याख्यान देते हैं। उन्होंने एक किताब लिखी है।
*Clean Disruption of Energy and Transportation.*
वो अपने व्याख्यान की शुरुआत अक्सर एक Picture दिखा के करते हैं।

सन् 1900 में Newyork शहर के 5th Avenue सड़क पे सिर्फ घोड़ागाड़ी दिख रही हैं। उसी सड़क पे सन् 1913 में सिर्फ Cars ही दिख रही हैं। यानी की सिर्फ 13 सालों में Car ने घोड़ागाड़ी को मार्किट से बाहर कर दिया।

ऐसा नही था की सरकार ने घोड़ा गाड़ी का साथ नही दिया या फिर Car निर्माताओं के पक्ष में ही नीतियां बनाई। घोड़ागाड़ी सिर्फ Technology से हार गयी।

सन् 2000 Kodak के इतिहास का सबसे कामयाब साल था। इस साल उन्होंने रिकॉर्ड 1.4 बिलियन डॉलर मुनाफा कमाया। सिर्फ 4 साल बाद सन् 2004 में Kodak दीवालिया हो गयी ।
ऐसा क्या हुआ 4 साल में? Digital Photography की तकनीक ने Kodak को बाजार से बाहर कर दिया।

इसे व्यापार और वाणिज्य की भाषा में Disruption कहते हैं। 20वीं सदी में जब कोई नया आविष्कार और नया प्रोडक्ट बाज़ार में आता था तो उसे पकड़ बनाने में 10 - 20 साल लगते थे। आज 21वीं सदी में ये काम दो चार साल में हो जाता है ।

* Color TV की बाजार में हिस्सेदारी 1950 से 1965 तक सिर्फ 2 % थी । 1965 से 1980 के बीच ये 80% हो गयी और 1984 आते आते B&W TV बाज़ार से पूरी तरह बाहर हो गया। 1965 रंगीन TV के लिए Tipping Point था ।

टेक्नोलॉजी मैं बदलाव की वजह से कई बड़े-बड़े उद्योग घराने को हमने धीरे-धीरे खत्म होते हुए देखा है। इसका ताजा उदाहरण जिओ की वजह से अन्य मोबाइल कंपनियों का दे सकते हैं......

*2009 तक UBER का जन्म भी नही हुआ था। आज सिर्फ 10 साल में पूरी दुनिया की Taxi बाज़ार पे UBER का कब्जा है। पिछले 10 साल में UBER ने हर साल 100% सालाना से भी ज़्यादा grow किया।आज दुनिया भर में सभी कंपनियों की जितनी Taxi booking होती है उस से ज़्यादा अकेली UBER की होती है ।

*Tony Seba कहते हैं कि सन् 2020 में एक और Tipping point आ रहा है ।

*Electric Vehicle, Driverless Vehicle और Uber जैसे Software,*

ये तीनों मिल के अगले 5 साल में automobile दुनिया की तस्वीर बदल देंगे। जो नामी-गिरामी कंपनियां समय के साथ कदमताल नहीं करेगी उनका खत्म होना तय है मौजूदा परिस्थितियां बता रही है कि इसकी शुरुआत हो चुकी है जैसा merger मोबाइल कंपनियां आपस में कर रही है वैसा ही ऑटोमोबाइल कंपनियों को भी करना पड़ेगा ।
दुनिया भर में 12 Mega Factories Lithium -- Ion बैटरी बना रही हैं।सिंगापुर में Driverless cars चलने लगी हैं। कई लोग सवाल पूछते हैं की कितने लोग Electric Vehicles या Driverless Cars Afford कर पाएंगे ?

• किसी भी चीज़ का जब Mass Production होता है तो कीमतें तेज़ी से घटती हैं और 100 रु की चीज़ 1 रु में मिलने लगती है ।

• एक अनुमान है की 2030 तक बाजार पर Driverless Electric Vehicles का कब्जा हो जाएगा और सरकारें आज की Manually driven cars को Ban कर देंगी क्योंकि ये तब Security Risk हो जाएंगी।

• इसके अलावा 2030 तक Car की Individual Ownership खत्म हो जाएगी और सड़क पे cars सिर्फ Tesla, Google, Uber जैसी कंपनियों की ही चलेंगी और On demand उपलब्ध होंगी

• सड़कों से 80%cars गायब हो जाएंगी। petrol डीज़ल की खपत 30% तक घट जाएगी इससे सभी तेल उत्पादक देशों की economy बैठ जाएगी और वो दिवालिया हो जाएंगे।

• EV यानी कि बिजली से चलने वाली गाड़ी तेल से चलने वाली गाड़ी से 100 गुनी सस्ती होगी और उसकी life भी आज की कार से 100 गुणा ज़्यादा होगी।

• आने वाले समय में , यानी आज से सिर्फ 5 या 10 साल बाद Car चलाना इतना सस्ता हो जाएगा की कार में सिर्फ टायर घिसेगा । बाकी सब खर्च तकरीबन शून्य ही होगा । Tesla और Google जिन गाड़ियों पे काम कर रहे हैं उनके बिजली चलित इंजन की वारण्टी 15 लाख Km तक होगी क्योंकि इंजन का कुछ बिगड़ेगा ही नही ।

• डीज़ल पेट्रोल इंजन में जहां 2000 Components होते हैं वही Electric इंजन में सिर्फ 18 components होते हैं । इसीलिए उसकी लाइफ बहुत ज़्यादा होती है ।

• ICE यानी Internal Combustion Engine यानी डीज़ल पेट्रोल से चलने वाले इंजन सिर्फ 16 से 20% Energy Efficient होते हैं जबकि Electric Engine 95% तक energy Efficient होते हैं। इसलिए ये तकनीक की दौड़ में Electric इंजन से हार के बाहर हो जाएंगे

• Driver Less Car की छत पे एक उपकरण लगता है जिसे LIDAR कहते हैं। वो एक तरह से car की आंख और दिमाग होता है।

* 2012 में जिस LIDAR का मूल्य 70,000 डॉलर था वही आज सिर्फ 250 डॉलर में मिल रहा है और 2020 तक इसका दाम 5 डॉलर तक गिर जाने की संभावना है।

* इसी तरह Electric Vehicle का हर उपकरण आने वाले समय में 1000 गुना तक सस्ता हो जाएगा और इन कारों की कीमत 2030 तक आज की कार से आधे से भी कम हो जाएगी।

• पूरी दुनिया 2030 तक Solar Energy पर shift हो जाएगी और Hydro, Thermal, Nuclear बिजली बेहद महंगी होने के कारण बाजार से बाहर हो जाएगी।

*Solar energy का उत्पादन और उसकी storage Li-Ion battery के mass production के कारण आज की इस बिजली से 100 गुना ज़्यादा सस्ती होगी।

*दुनिया बड़ी तेज़ी से बदल रही है । इतनी तेज़ी से की आप उसकी चाल महसूस ही नही कर सकते।
अपने इर्द गिर्द नज़र दौड़ाइये।आपकी इंडस्ट्री में भी तो कोई नया product,कोई नया Software नही आ रहा या आपके इर्द गिर्द भी कोई Tipping Point तो तैयार नही हो रहा ??????

*आर्थिक मद्दी को देखने का नजरिया बदलिये और सोच को नयी दिशा/आयाम दीजिये।*

30/08/2019

# #जगप्रसिद्ध उद्योगपती, गुंतवणूकदार, वॉरन बफे यांचा आज वाढदिवस… त्यांच्याविषयी # #
---------------------------------
१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशिरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकून मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.

५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO’s (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO’s ना त्यांनी दोन नियम सांगितले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवून चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसऱ्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे त्यांनी मिटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली आणि त्या भेटीनंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला

— “क्रेडीट कार्ड पासुन दूर रहा. खरी गुंतवणूक स्वतःमध्ये करा.”
— पैशाने माणसाला घडवले नसून माणसाने पैसा बनवला आहे.
— ऐकावे जनाचे करावे मनाचे.
— ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
— अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
---------------------------------

14/08/2019

Do you know ??? Value of today’s 1 crore after 25 years will be..... 5 crores (Where risk free gets you @7%) and to 17 crores @12% . Investing “risk free” could destroy 70% of your wealth. If you suck out the volatility from the markets .... what you will get is an FD. Connect with us.

14/08/2019

सॉफ्टवेअर इंजिनिअर बनलाय चहावाला_*
-----------------------------------
ज्यांना खऱ्या अर्थाने "स्टार्टअप इंडिया‘ समजलाय, अशा तरुणांनी उत्तुंग भरारी घेण्यासाठी पंख पसरविले आहेत. अगदी किराणा मालापासून ते लाखो रुपयांची उत्पादने आज ऑनलाइन मागविता येतात. विदेशातला पिझ्झा ऑनलाइन खपू शकतो, तर आपला चहा का नाही, असं म्हणत भुवनेश्‍वरमधल्या एका तरुणाने थेट "एककप.इन”ची स्थापना केली. ऑनलाइन चहाचे दुकान ही संकल्पना जरी विचित्र वाटत असली, तरी अवघ्या चार महिन्यांत तो त्यात चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसतंय...

सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे रात्री अपरात्री काम करावे लागे, डोकं बधीर झालं, की चहाची तलफ येई; पण एवढ्या रात्री चहा पिण्यासाठी लांबचे कट्टे, नाके गाठावे लागत. कधी कधी प्रवासातच जीव दमून जाई आणि मग कामाचा बट्ट्याबोळ होई. दुसऱ्यांच्या वेबसाइट्‌स आणि सॉफ्टवेअर्स डेव्हलप करत असताना भुवनेश्‍वरमधल्या सुकल्याण दासला चहाच्या ऑनलाइन विक्रीची कल्पना सुचली आणि "एककप.इन‘चा जन्म झाला. त्याच्याचसारख्या "आउट ऑफ बॉक्‍स‘ विचार करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनीदेखील ही अफलातून अशी संकल्पना उचलून धरली आणि आज संपूर्ण भुवनेश्‍वरमध्ये त्यांचा चहा अनेकांची "तलफ‘ भागवत आहे.

👍 _‘शेअर अ कप'_

तुमचा मित्र किंवा मैत्रीण सुटीच्या दिवशी ऑफिसमध्ये एकटीच काम करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या चहावेड्या प्रियजनांना सरप्राइज द्यायचे असेल, तर तुम्ही "शेअर अ कप‘च्या माध्यमातून त्या माणसाचा पत्ता देऊन ऑनलाइन ऑर्डर प्लेस करू शकता. सध्या त्यांच्याकडे दोन डिलिव्हरी बॉईज असून, ते केवळ 30 मिनिटांच्या आत भुवनेश्‍वरच्या कानाकोपऱ्यात चहा पोचवित आहेत. सध्या त्यांची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी पाच या वेळेतच उपलब्ध असली, तरी दिवसाला सुमारे 500 कप चहा जात असल्याने त्यांचा बिझनेस तोट्यात तरी चाललेला नाही.

👍 _कमी भांडवलात मोठा फायदा_

स्वत:ची सॉफ्टवेअर फर्म चालविणारा सुकल्याण सांगतो, की मला या व्यवसायाची सुरवात करताना कसलाच त्रास झाला नाही. त्या मानाने कमी भांडवल आणि उपलब्ध मनुष्यबळावर होणारे काम असल्याने जानेवारीमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर ओळखीच्याच लोकांसाठी "एककप‘ सुरू केला. परंतु कंपन्यात आणि अन्य ठिकाणी माझ्याच काही माजी सहकाऱ्यांपुढे "चायवाला‘ म्हणून उभे राहणे सुरवातीला अवघड गेले, पण त्यांनीही प्रोत्साहन दिल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला.

👍 _‘एककप’ मुळे ग्राहक खूश_

सध्या आम्ही इंडियन मिल्क टी, लेमन टी, मसाला टी, ग्रीन टी आणि मटका टी अशा पाच प्रकारांतील चहा लोकांना पुरवित आहोत. साध्या चहाची किंमत 7 रुपये असून, मटका आणि स्पेशल मलाई मारके मटका चहाची किंमत 10 रुपये आहे. आमच्या चहाची वेगळी चव, आमचे मसाले आणि किंमत यामुळे सध्या ग्राहकवर्ग आमच्या "एककप‘मुळे खूश असल्याचेही सुकल्याण आवर्जून नमूद करतो.

संग्रहित

Organic food startups: Massive opportunity, but high costs remain a challenge 10/08/2019

https://www.thenewsminute.com/article/organic-food-startups-massive-opportunity-high-costs-remain-challenge-106841

Organic food startups: Massive opportunity, but high costs remain a challenge By Rishabh Chokani As per reports by FICCI, ‘India has made a strong name for itself and ranks amongst top five countries in the world in terms of number of startups founded’. The organic food industry in India is a specialty classification and is yet to sweep countrywide. But these organic star...

Want your business to be the top-listed Accountant in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Nashik

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm