18/12/2022
1992-93 च्या दंगलीत अनेक पोलीस बांधव शहिद झाले, त्यावेळी राजकारणामुळे पोलीसांना फायरिंग न करण्याचे आदेश देण्यात आले होते, दंगल करणा-यांकडे AK 47 सारखी हत्यारं होती अशा परिस्थितीत देखील आपल्या पोलीस बांधवांनी मोठ्या हिमतीनं कर्तव्य निभावलं होतं व मुंबईला सुरक्षित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
त्या संपुर्ण घटेनची कहाणी जेष्ठ पत्रकार जीतेन्द्र दीक्षित यांनी Bombay After Ayodhya या पुस्तकात लिहिली आहे, जीतेन्द्र दीक्षित हे नेहमी आपल्या पुस्तकांमधून
मुंबई पोलीसांची बाजू मांडत आले आहेत.
https://amzn.to/3g4N0KJ